-
महाराष्ट्र
यावेळी शाळेतील शिक्षक श्री अनिल माहूरे, अर्चना पोटदुखे, सागर टिप्रमवार , प्रवीण संभे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, संजय कुंभारे,मंजिरी धांदे, प्रदीप रावेकर ,मोना केने, अश्विनी गायकवाड, पल्लवी हरडे, आशिष उभाड व हरीश बहिरम उपस्थित होते..
आर्वी,दि.९:- पुलगाव-देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणे यांचा वाढदिवस, पुलगावच्या ज्ञानभारती विध्यालयात साजरा करण्यात आला यावेळी होतकरु विघ्यार्थ्यांना शालेय साहित्याचे…
Read More » -
महाराष्ट्र
धामंत्री येथील प्रसिध्द नागेश्र्वर ज्योतीर्लिंग महादेव मदींरात, शिव महापुराण कथेचे आयोजन, शुक्रवारी (ता.९) निघणार कलश यात्रा, तर अवीनाश महाराज कडु करणार कथा वाचन.
आर्वी,दि.७:- विदर्भाची वरदायीनी वर्धा नदीच्या तिरावर विराजमान धामंत्री येथील प्राचीन नागेश्र्वर र्ज्यातीर्लिंग महादेव मंदीरात महाशिवरात्री निमीत्त शुक्रवार (ता.९) पासुन महाशिवरात्री…
Read More » -
महाराष्ट्र
पोलीस प्रशासन विभागाच्या व महावितरणाच्या नवीन इमारतीचे झाले भुमी पुजन चुकीच काम करणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीवर कठोर कारवाई होणारच – पालक मंत्री पंकज भोयर
आर्वी,दि.५:- राज्याची सुत्रे जेव्हा पासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली तेव्हा पासुन पोलीस आयुक्त असो, पोलीस अधिक्षक कार्यालय असो…
Read More » -
महाराष्ट्र
दारु झाली महाग आणी जोडे झाले स्वस्त, २०२६ च्या अर्थ संकल्पात कुठे मिळाली सवलत तर कुठे पडले झटके, माईक्रोवेव, सोलर एनर्जी संबंधीत वस्तु, कँसरच्या औषधी, चामड्याचे जोडे, कापडांची निर्यात आदि स्वस्त झालेत.
आर्वी, दि.१:- केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारमण यांनी रवीवारी (ता.एक) सलग नवव्या वेळी देशाचा २०२६-२७ चा अर्थ संकल्प सादर केला…
Read More » -
महाराष्ट्र
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे ७३ वे स्थापना दिन संपन्न आत्माराम राठोड लिखीत “पाणी पेटतंय” पुस्तकाचे झाले विमोचन तर, आर्वीचे माजी नगरसेवक दिलीप जाधव यांची वर्धा जिल्हाध्यक्ष पदी झाली निवड
आर्वी,दि.३१:- ऑल इंडीया बंजारा सेवा संघाचे ७३ वे स्थापन दिन, शुक्रवारी (ता.३०) यवतमाळ येथे संपन्न झाले. या कार्यक्रमात वन विभागाचे…
Read More » -
निकृष्ठ बांधकाम
निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदार व अधीकाऱ्यावर कारवाई करा शिवसेना (उबाठा) ची मागणी, नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
आर्वी,दि.३० :- शहराच्या विकासा करीता आलेल्या ५३० कोटी रुपयाच्या माध्यमातुन शहरात होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला तात्पुर्वीती स्थगीती देवुन चौकशी…
Read More » -
महाराष्ट्र
वन विभागाने, वन्यजीव व प्राणी निवारा मदत केंद्र निर्माण करावा, निधी उपलब्ध करुन देणार – आम. सुमीत वानखेडे यांची सुचना, पर्यावरण बचाव समीती व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने, पशुरोग निदान उपचार व रेबीज लसीकरण शिबीराचे आयोजन. यावेळी मार्गदर्शन करतांना दिले आश्वासन. या शिबीरात ६५ श्र्वानांना व १३ मांजरींना रेबीजचे केले लसीकरण
आर्वी,दि.३०:- सारंगपुरी परिसरात वनविभागाकडे मोठी जमीन उपलब्ध असुन त्या ठिकाणी वन्यजिव व प्राण्यांच्या संरक्षणाकरीता वन्य जिव व प्राणी मदत निवारा…
Read More » -
मोकाट कुत्र्यांचा शहरात हौदोस, एकाच दिवशी नऊ लोकांना घेतला चावा, नऊ वर्षाच्या मुलाला केले जबर जख्मी, तर वाटसरुंना सुध्दा घेतला चावा प्राणी मित्रांनी मोठ्या शिताफीने त्याच्यावर मिळवीला ताबा
आर्वी,दि.२८:- शहरात मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हौदोस घातला असुन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी नऊ लोकांना चावा घेवुन जख्मी केले आहे. यातील…
Read More » -
मोकाट कुत्र्यांचा शहरात हौदोस, एकाच दिवशी नऊ लोकांना घेतला चावा नऊ वर्षाच्या मुलाला केले जबर जख्मी, तर वाटसरुंना सुध्दा घेतला चावा प्राणी मित्रांनी मोठ्या शिताफीने त्याच्यावर मिळवीला ताबा
आर्वी,दि.२८:- शहरात मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हौदोस घातला असुन वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी नऊ लोकांना चावा घेवुन जख्मी केले आहे. यातील…
Read More » -
अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला केले त्रस्त, लाखो रुपयाचे केले नुकसान गोठ्याला लावली आग, उभी पऱ्हाटी फेकली उपडुन, ओलीताच्या पाईप मध्ये सोडला विधृत प्रवाह आणी आता तर तुरीची गंजीच दिली पेटवुन तक्रार करुन ही पोलीस मात्र गप्पच
आर्वी,दि.२५:-अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला त्रास देवुन त्याचे लाखो रुपयाच्या पिकाचे व मालमत्ते नुकसान केले. आधी जनावरांचा गोठा पेटवीला. त्यानंतर कापसाची झाडे …
Read More »