शेती विषयक
-
अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला केले त्रस्त, लाखो रुपयाचे केले नुकसान गोठ्याला लावली आग, उभी पऱ्हाटी फेकली उपडुन, ओलीताच्या पाईप मध्ये सोडला विधृत प्रवाह आणी आता तर तुरीची गंजीच दिली पेटवुन तक्रार करुन ही पोलीस मात्र गप्पच
आर्वी,दि.२५:-अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याला त्रास देवुन त्याचे लाखो रुपयाच्या पिकाचे व मालमत्ते नुकसान केले. आधी जनावरांचा गोठा पेटवीला. त्यानंतर कापसाची झाडे …
Read More » -
***अतीवृष्टी व पिक रोगाने शेत पिक झाले नष्ट, शेतकरी आले अडचणीत ***ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना आर्थीक मदतीचा हात द्या *** आमदार दादाराव केचे यांची मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे मागणी***
आर्वी,दि.११:- अतिवृष्टी व पिक रोगाने खरीप हंगाम धोक्यात आला असुन अनेकांच्या शेतातील पिके नष्ट झाली असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत…
Read More » -
शेत पिकांवर विविध प्रकारच्या किड्यांचा मारा, पिक होत आहे नेस्तनाबुत अधिकारी उपाय सांगुन होत आहे मोकळे, मात्र शेतकरी येत आहे अडचणीत
आर्वी,दि.८:- खरीप हंगामातील नगदी पिकांवर खोडमाशी, चक्रीभुंगा, हुमणी, मर रोग आदिंचा जबरदस्त मारा होत असल्याने एैन तारुण्यात असलेले सोयाबीन,…
Read More » -
मर रोगांच्या प्रादुर्भावामूळे सोयाबीन पीक होत आहे नेस्तनाबुत शेतकरी येणार अडचणीत कृषी विभागाला तातडीने लक्ष घालण्याची गरज
प्रतिनिधी आष्टी,(शहिद):- सोयाबीन पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिक नेस्तनाबुत होत असल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी नैसर्गिक संकट उभे ठाकल असल्याने तेअडचणीत…
Read More »